‘बलुतं’ ते ‘आयदान’
‘बलुतं’नंतर आत्मकथनाच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. ‘बलुतं’पासून मराठी साहित्यात आत्मकथनाचं एक नवं सशक्त पर्व निर्माण झालं आहे. ‘भटक्या’, ‘मातीचे आकाश’, ‘थोट्या मिटलेली कवाडे जिणं आमुचं’, ‘माज्या जलमाची चित्तरकथा’, ‘आदोर’, ‘रात्रंदिन आम्हा’, ‘तीन दगडांची चूल’, ‘मरणकळा’, ‘बिनपटाची चौकट’ ते आता प्रसिद्ध होणारं ऊर्मिला पवार यांचं ‘आयदान’ अशी ‘बलुतं’च्या योगदानाची व्यापक फलश्रुती अधोरेखित करता येते.......